Posts

भूमिका

Image
तोच रंगमंच ... तीच वेळ ... आणि ते प्रेक्षक ... एक प्रेक्षक म्हणून मनात एक हुरहूर प्रयोग सुरु होण्यापूर्वीची... ही हुरहूर जेवढी पडद्यामागच्या प्रत्येक कलाकाराच्या मनात असते ना प्रयोग सादर करण्यासाठीची तेवढीच ती प्रेक्षकांच्या मनातही असते एक अभूतपूर्व नाट्याविष्काराचे साक्षीदार होणार यासाठी. कुणीतरी अगदी खरं म्हणलय , तो रंगमंच, ती वेळ आणि ते प्रेक्षक पुन्हा येत नाहीत म्हणूनच नाटकाचा प्रयोग असतो , कारण प्रत्येक वेळी तो नवीन असतो. कलाकाराइतकाच तो प्रेक्षकाला सुद्धा प्रेक्षकांच्या भूमिकेतून समृद्ध करत असतो. एक नवीन अनुभूती देत असतो. तिसरी घंटा होते आणि अंधार होतो. ती घंटा म्हणजे एक नाद असतो , एक गजर असतो रंगदेवतेसाठी, मायबाप रसिकप्रेक्षकांसाठी , रंगमंचासाठी  आणि कलाकारांसाठी. त्या घंटानादामुळेच तर वातावरण भारलं जात , तिथल्या अगदी सूक्ष्म कणांमध्ये सुद्धा नटराज अवतरतो. कारण आता सुरु होणार असतो एक यज्ञ ... त्या रंगमंचरुपी यज्ञकुंडात. कलाकार , पात्र एक एक समिधेची आहुती देणार असतात त्या यज्ञात. कारण तो अग्नी प्रज्वलित करून धगधगीत करायचा असतो कलाकाराला आणि आपल्याला सुद्धा. आपण असतो या अभूतपूर्

अस्वस्थ निःशब्द पोकळी

Image
कधी कधी ना आपल्याला सुद्धा कळत नाही की नेमकं काय होतंय आपल्याला. म्हणजे सगळं तर व्यवस्थित चालू असतं आणि काही घडेल अशी काही परिस्थिती सुद्धा नसते पण तरीही पोटात एक पोकळी तयार होतो. कसली तरी हुरहूर ... ती आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत पण ती पोकळी असतेच... कारण पोटात पडलेला तो खड्डा अस्वस्थतेची जाणीव करून देत असतो. आपण बाहेरून दाखवत असतो कि सगळं तर नीट चाललंय , ते सुद्धा कुणाला दाखवतो स्वतःला. स्वतःच स्वतःला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न. पण अंगावर आलेला काटा , मनातली हुरहूर नाही ना लपवता येत. मग उगीचच कुढणं, लटकच का होईना रागावणं , चीड चीड करणं यातून ती पोकळी व्यक्त होते. आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही हे असं का होतंय ते. पण आपलं शरीर कुठलीच भावना फार वेळ नाही लपवून ठेवू शकत. That's the beauty of nature .... शांत बसलं तरी ती पोकळी जाणवते .. खूप ओरडलं तरी ती असतेच... बोलावं म्हणलं तर चिडचिड होते आणि रडावं म्हणलं तर का रडावं याच कारण सापडत नाही. होतं असं कधी कधी. पण तीच आपल्याला फार अस्वस्थ करते. म्हणजे ना स्वच्छ चांदण्यांच्या आकाशात विनाकारण ढग जमा व्हावेत तसंच काहीतरी होत. मग आपण फक्

IT'S OKAY TO NOT HAVE A PLAN

Image
Hi readers, this is Anushka Gaikwad. I am writing this because I want to make one thing clear to everybody who are reading this, that “IT IS ABSOLUTELY FINE IF YOU DON’T HAVE A PLAN.” I mean… things just happen when you really wish you wanted to do. Don’t be in a rush to achieve something. Don’t panic if you don’t have anything sorted in your life. Learn to have patience. Take a deep breath. Let some positive vibes to rush in your nerves. Start preparing your mind for failures, rejections etc. This does not make you weak but will make you even stronger than before. Don’t give up on things if it doesn’t come out to be productive or the way you wanted. Keep calm, have faith in yourself. Everything just don’t work according to your plan. So it is fair enough not to have a plan for it. Work for your short term goals and you will eventually reach to your final goal. As it is said “KUCH PAANE KE LIYE KUCH KHONA PADTA HAI”. To achieve something you have to go through many obstacles in y

ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?

Image
उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो होतो आणि एकदा असाच आजी सोबत बोलत बसलो होतो. तर आजी ने सहज विचारला की " काय रे, हे ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?". मी काही उत्तर देणार तेवढ्यात आणखी २-३ प्रश्नांचा मारा तिने केला, " जेव्हा बघावा तेव्हा आपला डोंगरांनी भटकायला गेलेला असतोस? काय मिळतं तुला? शनिवार- रविवार सुट्टी असते, माणसाने जरा घरी रहावा, थोडा आराम करावा." असे वाक्य बऱ्याचदा ऐकायला मिळतात मला आणि मी ते एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो. कारण प्रत्येकाला समजावून उपयोग नाही पण समजणारे समजतात.    तर मग ट्रेकिंग म्हणजे नक्की काय?   ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढणं आणि उतरणं का? नाही. ट्रेकिंग म्हणजे मौज मजे साठी असलेली सहल का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त चालने का? नाही. ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगरावर जाऊन सेल्फी काढणे का?नाही.     ट्रेकिंग म्हणजे आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून, स्वतः साठी काढलेले थोडा वेळ. ट्रेकिंग म्हणजे आपला इतिहास जाणून घेण्याचा एक प्रयत्न. ट्रेकिंग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात जाऊन घेतलेला सुखाचा एक श्वास. माझ्यासाठी ट्रेकिंग म्ह

रंगात रंगुनी साऱ्या....

Image
                                       कधी कधी आपल्याच स्वभावाचे नवीन कंगोरे आपल्याला नव्यानेच कळतात...फुलाची एक एक पाकळी अलगद उमलत जावी तसा एक एक कंगोरा आपल्यासमोर येतो.. नवल वाटतं ते आपल्यालाच नकळतपणे पुन्हा एकदा ओळखताना. म्हणजे पहा ना मुळात आपलं आयुष्य हे विविध रंगांनी तयार झालेलं असतं काही माणसं , काही क्षण मात्र आयुष्यात अगदी अचानक पणे येतात आणि आपल्याही नकळत या रंगांमध्ये सामावतात ... समरस होऊन आपलंच चित्र आपल्याला नव्याने दिसू लागतं.. ओठांवर एक हसू येतं ते हे पाहून की खरंच आपण असेही आहोत... स्वतःची नव्याने झालेली ओळख पाहून मनोमन सुखावणारे आपण पाहताना समोरच्या च्या चेहऱ्यावरचं कुतूहल फार समाधान देतं... आपणच आपल्याशी समरस होण्याची भावना , पुन्हा स्वतःच स्वतःला सापडल्याची भावना अतिशय सुखावह असते... अतिशय वैविध्यपूर्ण रंगांनी आपलं आयुष्य न्हाऊन निघालेलं असताना सुद्धा कुठंतरी एक विशिष्ठ रंग मात्र त्यातही वेगळा जाणवतो तोच रंग या बाकीच्या रंगाचं अस्तित्व ठेवून सुद्धा आपलं एक वेगळं अस्तित्व टिकवतो आणि आपल्यातलेच आपण पुन्हा बहारदार होतो आणि मग पुन्हा मनात गीत गुणगुणांवस वाटतं... रंगात

HEAL AND INSPIRE

Image
" Your success is directly proportional to the number of lives u have touched" Myself Deepali Batale, I m an educationist... I have been blessed in my profession to touch lives, inspire them and guide them along their journey. I would like to share an experience with you, just to let you know that your words, your touch, your smile, & your kindness have the power to inspire and heal..... I had a maid servant in one of my education house she was a Bangladeshi Her husband brought her to Mumbai. She had 3 daughters ..And one fine day her husband ran away leaving all of them shattered.life became miserable for her She shifted somewhere else leaving the job she was doing at my place.. Almost 2 yrs later I spotted her getting down from a nice big car...nice clothes ...pretty healthy ....Within a second I understood what it was Some how I found her address and went to meet her ....the moment she saw me she fell on my feet...she cried n cried ...I didn't spe

Calamities create winners

Image
HELLO !! I am Saurav Patil. Let me share one incidence of my life which many of you don't know. In 2014 I completed my 12th  standard (Science). At that time I was aiming for IIT but forget IIT I just got 58% in my 12th standard and I was NOT ELIGIBLE for engineering in any of the college because minimum criteria at that time was 150/300 in 12th (PCM) and I was falling short of 4 marks. I was totally broke. Didn't knew how to process further. A lot of sleepless nights. And then I got admission in direct 2nd year diploma in mechanical engineering in Agnel Polytechnic and I worked soo hard and secured 83% in my diploma 3rd year and got admission into Datta Meghe college of engineering without giving any extra penny to anyone. Now I am in 3rd year and I got 7.85 pointer in my 5th semester. And this was simply possible because my parents never gave up on me and I got unconditional support from my them. Also now I am into a big e-commerce business project .I sim